*तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य* ...

0
*तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य*   *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*   *पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी जागतिक परिषद*   मुंबई, दि. १८: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाचे मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहे. राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह...

पर्यावरणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता* *आ. श्री. सुधीर मुनगंटीवार...

0
*पर्यावरणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता*   *आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*   *'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज' २०२५ चा समारोप*   *चंद्रपूर - भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पर्वत उचलण्याची एकट्याची क्षमता होती. पण असे असतानाही त्यांनी सर्वांना सोबत घेऊन गोवर्धन पर्वत उचलला. अगदी त्याचप्रमाणे...

गाव विकास आराखडा तयार करण्याकरीता स्वामित्व योजना महत्वपुर्ण ठरेल –...

0
गाव विकास आराखडा तयार करण्याकरीता स्वामित्व योजना महत्वपुर्ण ठरेल   - जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन   Ø स्वामित्व योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटप   चंद्रपूर, दि. 18: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांपासून देशातील गाव, खेड्यातील लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा नव्हता. नागरिकांना कोणताही अधिकृत कागदपत्र व जमीन...

राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण: दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी...

0
"राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण: दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान"       नवी दिल्ली 17: राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि...

स्वामीत्व योजनेतून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
स्वामीत्व योजनेतून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे   जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सामीत्व योजनेच्या लाभाचे वाटप   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील लाभार्थ्याशी संवाद   नागपूर, दि. 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्याला त्याच्या मालकीच्या जागेचे कायदेशीर सामीत्व मिळावे...